दापोलीत तेलाचा डबा, गॅस सिलेंडर चोरीला, अज्ञात विरोधात गुन्हा दाखल

दापोली तालुक्यातील शिवनारी गावातील सुतारवाडीमध्ये चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने गॅस सिलेंडर, तेलाचा डबा, इस्त्री आणि टीव्हीवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांचं आज देशातील कोट्यवधी असंघटीत कामगारांना मोठे गिफ्ट.

मोदी सरकारने कामगारांच्या हितासाठी ई-श्रम पोर्टल (shram Portal) बनविले आहे. याचे आज लाँचिंग करण्यात आले. यानंतर कामगार वर्ग आपली नोंदणी या पोर्टलवर करू शकणार आहेत. (What is E-Shram Portal, How to Register on E-Shram Portal, know everything)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अनिल परब आणि सामनाच्या संपादकांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

रत्नागिरी पोलिस निरीक्षकांकडे दिली तक्रार रत्नागिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अनिल परब आणि सामना संपादक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणी भारतीय जनता युवा मोर्चा […]

माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी; राणेंच्या आरोपाला दिले ना. एकनाथ शिंदे यांनी उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी मोफत ‘मोदी’ एक्स्प्रेस

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ही घोषणा केली आहे.

No Image

एम. पी. डी. ए. कायद्यान्वये रत्नागिरीतील सराईत गुन्हेगार शाहीद सादिक मुजावर स्थानबध्द

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नजीकच्या गत कालावधीत सराईत गुन्हेगारी आणि अवैध धंद्याविरुध्द मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मादक द्रव्याच्या व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांविरुध्दची कारवाई, अवैध […]

दापोलीतील कोरोना रूग्णांची संख्या घटली

दापोली तालुक्यात गेल्या 24 तासात 6 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहे. कोरोना रूग्णांची ही आकडेवारी गेल्या 6 महिन्यातील निचांकी संख्या आहे. दापोलीकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक […]

पर्यटकांसाठी कास पठार बुधवारपासून खुले

कास पठार बुधवारपासून खुले करण्याचा निर्णय कास पठार कार्यकारी समिती व वनविभाग जावळी-सातारा यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

अतिवृष्टीने संपर्क तुटलेला सातारा गावातील रूग्णाचा उपचारा भावी डालग्यातच मृत्यू!

अतिवृष्टीनंतर तुटलेला गावाचा संपर्क पूर्ववत करण्यात महिनाभरानंतरही प्रशासनाला अद्यापही यश आलेलं नाही.