कोकणचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी नारायण राणे काढणार जनआशिर्वाद यात्रा
रत्नागिरी : मोदी सरकाराने गेल्या ७ वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून आशिर्वाद घेणे आणि कोकणचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा महत्त्वाची आहे. चिपळूण, रत्नागिरीमध्ये…
