कोकणात यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक
मार्च महिन्यातील उकाड्याने सध्या सर्वच जण हैराण झाले आहेत. थंडी गेल्याने मुंबईत उकाडा चांगलाच वाढला आहे.
मार्च महिन्यातील उकाड्याने सध्या सर्वच जण हैराण झाले आहेत. थंडी गेल्याने मुंबईत उकाडा चांगलाच वाढला आहे.
कोकणात मोठय़ा प्रमाणात एलएडीचा वापर करून बेकायदा मासेमारी सुरू असल्यामुळे काही वर्षांनी मत्स्यदुष्काळ निर्माण होऊ शकतो.
शहर लॉकडाऊनच्या दिशेने जाण्याची भीती निर्माण झाली असून, गेल्या २४ तासांत ९०४ बाधितांची नोंद महापालिकेने केली आहे.
बीएस-४ च्या मारुती कंपनीच्या वाहनांना विक्री बंदी असतानाही या वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून ती कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी विकणाऱ्या ९ जणांच्या…
भारतीय संस्कृतीमध्ये माणसे पेहरावाने नव्हे तर चारित्र्याने नावारूपास येतात, हे स्वामी विवेकानंदांचे अनुभवी बोल डॉ. मुराद बुरोंडकर यांनी कृतीत उतरविल्याने…
या पोस्टमध्ये ती आयुष्य संपवण्याच्या गोष्टींबद्दल बोलत आहे. यात तिने आई, वडिलांवर प्रेम करणं कधीच थांबवणार नसल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे…
रत्नागिरी जिल्ह्यातील घर बांधणी, घर दुरुस्ती अधिसूचनेमधून वगळण्यात येऊ नये, या मागणीसाठी शिवसेना उपनेते, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण…
राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी तयार करुन लागू करण्यात येईल.
दापोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय दापोलीच्यावतीने महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये विविध व वैविध्यपूर्ण…
विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्याबद्दल त्यांनी उपस्थितांना मोजक्याच पण प्रभावी शब्दात माहिती दिली.