अजितदादांवर किंवा राष्ट्रवादीवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे कार्यभार सोपवा -आ .निरंजन डावखरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा अन्य सहकाऱ्यांकडे सोपवावीत, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे.

केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढून टाकणे योग्य नाही- मंत्री उदय सामंत

किरण माने यांनी केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढून टाकणे योग्य नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.

मुंबई महानगरपालिकेच्या ग्राहकांना सेवा देणार्‍या व्हॉट्स अ‍ॅप चॅट बॉट’ या उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

जन्म दाखल, विवाह नोंदणी, मालमत्ता कर भरणे, गणेशोत्सव परवानगी आणि तक्रारींच्या निराकरणासह पालिकेच्या ८० सुविधा प्रशासनाने ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉट’वर उपलब्ध करून दिल्या आहेत.

ओमिक्रॉनमुळे अर्थव्यवस्था संकटात येण्याची शक्यता – संयुक्त राष्ट्राचे निरीक्षण

करोनाच्या पहिल्या लाटेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला. लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, रोजगार, आर्थिक व्यवहार हे सगळंच ठप्प झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली.

दापोलीमध्ये ट्रिपल मर्डर झाल्याचे उघड

दापोली : तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे काल तीन वृद्ध महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. हा घात आहे की अपघात असा सवाल ‘माय कोकण’नं […]

दापोलीत 3 महिलांचा मृत्यू घात की अपघात?

दापोली : शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एक अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वणोशी खोतवाडी इथं तीन वृद्ध महिलांचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मकर संक्रांतीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला दिल्या आहेत.

देशात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, २४ तासांत २ लाख ६४ हजार नवे रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट वाढला

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ६४ हजार २०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

देशात लॉकडाऊन लागणार नाही,
पंतप्रधान मोदींचे स्पष्ट संकेत

कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करुन या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचं मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.