Category: टॉप न्यूज

जिल्ह्यात तब्बल 203 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी- सावधान! रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. आता खबरदारी नाही घेतली तर भविष्यात परिस्थिती अवघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 203 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले…

ॲाल इंडिया मुस्लिम ओबीसी ॲार्गनायझेशनच्या रत्नागिरी कार्यालयाचं शब्बीर अन्सारी यांच्या हस्ते उदघाटन

रत्नागिरी : जिल्ह्यातील मुस्लिम ओ. बी. सी. समाजासाठी रत्नागिरीमध्ये ॲाल इंडिया मुस्लिम ओबीसी ॲार्गनायझेशनच्या कार्यालयाचं रत्नागिरी येथील चर्मालय परिसरात राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र मध्ये…

उच्च न्यायालयाचे आभासी कामकाजही तीन तासच; तातडीच्या प्रकरणांचीच सुनावणी होणार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या मुंबई येथील मुख्य खंडपीठाचे आभासी पद्धतीने चालवण्यात येणारे कामकाजही मंगळवारपासून २८ जानेवारीपर्यंत केवळ तीन तासच सुरू…

दापोली बुरोंडीत मारहाण प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली:- दापोली तालुक्यातील बुरोंडी जमाती मोहल्ला येथे – क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जानेवारी रोजी रात्री अचानक पाऊस पडल्यामुळे…

राज्यात तिसरी लाट दाखल; जानेवारी अखेरीस उच्चांक गाठण्याची शक्यता

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर मोठा असून कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

मुंबईकरांसाठी म्हाडाच्या 3 हजार 15 घरांसाठी निघणार लॉटरी, मंत्री जिंतेद्र आव्हाड यांची माहिती

म्हाडा नवीन 3 हजार 15 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. 2023 च्या सुरुवातीला ही लॉटरी निघेल.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प 11 जानेवारीपासून पर्यटकांसाठी बंद

राज्यातील उद्याने, पार्क, पर्यटनासाठी काही निर्बंध ठरवून दिले आहे. त्या निर्बंधांनुसार चंद्रपूरमधील जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.

रेल्वेचं तिकीट १० ते ५० रुपयांनी महागणार; आता स्थानकांच्या विकासाठी प्रवाशांकडूनच पैसे घेणार

भारतीय रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास महागणार आहे

दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच; राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी केले स्पष्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेतल्या जातील, असे राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी रविवारी स्पष्ट केले.