वैभववाडी तालुक्यात अवकाळी पावसाने आंबा, काजूचे नुकसान
वैभववाडी तालुक्यात आज (दि.२३) बुधवारी दुपारनंतर सर्वत्र वीजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला.
वैभववाडी तालुक्यात आज (दि.२३) बुधवारी दुपारनंतर सर्वत्र वीजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला.
तालुक्यातील डोंगर गावात शिमगोत्सव साजरा करण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला.
जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, कोकणात कोठेही चक्रीवादळाचा धोका नाही
जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्या वाणिज्य, निवासी, औद्योगिक, धार्मिक व शैक्षणिक अकृषिक परवाने व रेखांकन परवानगीच्या अधिकारांमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
दापोली तालुक्यातील मांदिवली नवानगर येथून हजिरा बिलाल मुकादम (वय २२) ही विवाहिता बेपत्ता झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांच्या वाणिज्य, निवासी, औद्योगिक, धार्मिक व शैक्षणिक अकृषिक परवाने व रेखांकन परवानगीच्या अधिकारांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
शिमगोत्सवा निमित्त मुंबईहून कोकणात अनेक चाकरमानी येत आहेत. आज कोकणात येणाऱ्या कारने कशेडी घाटात पेट घेतला.
दापोलीने इतके कडक तापमान मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात पहिल्यांदाच पाहिले आहे
दापोली, मंडणगड, गुहागर संघर्ष समिती व हर्णै बंदर कमिटी यांच्यावतीने मच्छीमारांच्या प्रमुख मागण्यासाठी पारंपरिक मच्छिमारांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले
१३ मार्च पासून रत्नागिरी तील नऊही पंचायत समितीवर प्रशासकाची नियुक्ती