आंबेत पूल वाहतूकीसाठी खुला

गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आंबेत- म्हाप्रळ पूल आज दिनांक २७ जून २०२१ रोजी राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला

रत्नागिरी “एज्युकेशन हब” म्हणून विकसित होईल- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र मध्ये एज्युकेशनल हब असेल असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

रत्नागिरीत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन शहरात दहा ठिकाणी आंदोलन

रत्नागिरी शहरामध्ये जिल्हाध्यक्ष श्री. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली दहा ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

संगमेश्वर व्यापाऱ्यांचा मदतीला ना. उदय सामंत धावले, सामंतांच्या आदेशनंतर उद्यापासून संगमेश्वर बाजारपेठ उघडण्याचा मार्ग मोकळा.

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील काही गावामध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या मुळे चार गावे कंटेन्मेंट झोन करण्यात आली आहे
. ना. सामंत यांचेमुळे दिलासा

लोकप्रतिनिधींचे नेतृत्व कमी पडल्याने मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले-आमदार भास्कर जाधव यांचा आरोप

कोकणातील लोकप्रतिनिधींचे नेतृत्व कमी पडल्यामुळेच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणाऱ्या अतिशय महत्वाच्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कित्येक वर्षे रखडले आहे

रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचा पहिला बळी ?

राज्यात डेल्टा प्लस विषाणूमुळे पहिला मृत्यू झाला असून हा बळी रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कोव्हीड महामारीच्या या खडतर कालखंडात सामाजिक बांधिलकी जपत भाजप आ.प्रसाद लाड यांचे रत्नागिरीसाठी मौल्यवान सहकार्य : ॲड. दीपक पटवर्धन

कोरोना महामारीचा प्रकोप रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने आरोग्य सुविधा तोकडया पडत असताना सामाजिक बांधिलकीचे भान जपत भाजपा आमदार प्रसाद लाड

यांनी केलेल्या कार्य मोलाचे आहे.