रत्नागिरी जिल्ह्यात आज २५६ कोरोनाबाधितांची नोंद
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या किचीत कमी झाली आहे
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या किचीत कमी झाली आहे
दापोली अर्बन बँकेने कमी व्याजदराच्या पुनर्वसन कर्ज योजनाव्दारे मदतीचा हात पुढे केला आहे.
अतिवृष्टीमुळे बंद असलेला रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट अजून बंदच आहे.
महापुरामुळे चिपळुणात उडालेल्या हाहाकाराला कोयनेतून सोडलेले अवजल कारणीभूत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे.
चिपळूण शहरात महापुरानंतर आलेली परिस्थिती सावरण्यासाठी राज्य शासनाने चिपळूणमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम केलेल्या नयन ससाने यांची नियुक्त केले आहे.
खेड, चिपळूण, राजापूर येथील पूरपरिस्थीतीमुळे बंद अवस्थेत असलेले एटीएम आणि बँक शाखा पुढाकार घेऊन तात्काळ सुरु करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिल्या
महापूर आणि नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने टोइंग व्हॅन व रिकव्हरी व्हॅनकरिता भाडेदर निश्चित केले आहेत.
रत्नागिरीत आलेल्या महापुरामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही सुरु केली आहे