Category: माय जिल्हा

चिपळुणात उडालेल्या हाहाकाराला कोयनेतून सोडलेले अवजल कारणीभूत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे -खा. सुनील तटकरे

महापुरामुळे चिपळुणात उडालेल्या हाहाकाराला कोयनेतून सोडलेले अवजल कारणीभूत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे.

महापुरानंतर आलेली परिस्थिती सावरण्यासाठी नयन ससाणे आजपासून चिपळुणात

चिपळूण शहरात महापुरानंतर आलेली परिस्थिती सावरण्यासाठी राज्य शासनाने चिपळूणमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम केलेल्या नयन ससाने यांची नियुक्त केले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बंद असलेले एटीएम, बँक शाखा तात्काळ सुरु करा — जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील

खेड, चिपळूण, राजापूर येथील पूरपरिस्थीतीमुळे बंद अवस्थेत असलेले एटीएम आणि बँक शाखा पुढाकार घेऊन तात्काळ सुरु करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिल्या

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे महापूर, नैसर्गिक आपत्तीमुळे ८० कोटीचे नुकसान

महापूर आणि नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून पूरग्रस्त नागरिकांना तातडीने शासकीय मदत सुरु; मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही _ पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही सुरु केली आहे