जिथं परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे नागरिकांना व्यापार उदिमाची पूर्णतः परवानगी देण्यात यावी -आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं. आता पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कायम असला तरी राज्याच्या इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे.

कोव्हॅक्सिनला WHO च्या आपत्कालीन सूचीत स्थान मिळण्याचे संकेत

कोव्हॅक्सिन कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मात्र तरी जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन सूचीत स्थान मिळालेले नाही.

हजारो नाविकांच्या नोकऱ्या संकटात, ‘कोव्हॅक्सिन’ला मान्यता नसल्याने जहाज कंपन्यांसमोर अडचण

भारतातील लस गोंधळाचा फटका नाविकांना बसत असून जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे

गेल्या तीन वर्षामध्ये जिल्ह्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक, नागरिकांनी आमिषांना बळी पडू नये पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षामध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून ५६ जणांची फसवणूक झाली आहे. बनावट अकाऊंट काढून २३ जणांची फसवणूक केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर कोणत्याही वाटाघाटी न करता विधानसभा अध्यक्षपद दिले तर ते स्वीकारण्याची माझी तयारी -आ .भास्कर जाधव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर कोणत्याही वाटाघाटी न करता विधानसभा अध्यक्षपद दिले तर ते स्वीकारण्याची तयारी आहे, असं वक्तव्य गुहागरचे आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे

पुण्यातील दुकाने चारनंतर बंद राहिली पाहिजेत ,अन्यथा कारवाई अजितदादांच्या इशारा

पोलिसांना आणि प्रशासनाला शहर दुपारी ४ वाजता बंद झालेच पाहिजे, असा आदेश उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.