शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून इशारा मिळाल्यानंतरही नाना पटोले स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम;
नाना पटोलेंच्या ‘स्वबळा’ची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे.
नाना पटोलेंच्या ‘स्वबळा’ची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही,
ज्यांनी कोरोना लसीचे दोन लस घेतले आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असं विधान करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत असून आज सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास एकजण कोंढतर पूल पार करत असताना जोड रस्त्यावरून वाहून जाण्याची घटना घडली आहे.
रत्नागिरीत पावसाचा इशारा
दापोली तालुक्यात आज २२ जण पाँझिटिव्ह आले आहेत.
विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसला गेलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरवील ती व्यक्ती अध्यक्ष होईल.
देशात दरवर्षी आठ लाख कोटींचे क्रुड ऑइल आयात करण्यात येत असून त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडतोय. अशावेळी लिक्विफाईड नॅचरल गॅसचा (LNG) वापर केल्यास या आयात खर्चामध्ये कपात होईल
भाजप आमदार नितेश राणे नेहमीच शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु एका कार्यक्रमादरम्यान नितेश राणे यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीवरुन आणि शिवसेनेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
copyright © | My Kokan