रत्नागिरी जिल्ह्यात महापुराने ३५ जणांचा बळी

अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे चिपळूण, खेड ला जलप्रलयाचा तडाखा बसला असून यामध्ये घरे, दुकाने यासह छोट्या-मोठ्या २० हजार मालमत्तांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.

पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक ५ टक्के दराने कर्ज देणार

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त व्यापाऱ्यांची नुकतीच बैठक झाली.

आमच्या दौऱ्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना अशा भागामध्ये दौरे न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाशी आपण सहमत असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटले आहे.

पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने शासकीय मदत द्यावी- राज्यपाल

प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यामाध्यमातून अडीच कोटीची मदत ;शरद पवार यांची घोषणा…

महापूरामुळे बेघर झालेल्या १६ हजार पिडितांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे २० हजार घरगुती भांडी आणि पांघरूण किटस असे अडीच कोटीचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे