१५ ते २१ जानेवारी या दरम्यान रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांत व्याघ्रगणना सुरू
व्याघ्रगणना यावर्षी १५ ते २१ जानेवारी यादरम्यान होणार आहे.
व्याघ्रगणना यावर्षी १५ ते २१ जानेवारी यादरम्यान होणार आहे.
मध्य रेल्वेने मडगाव -पनवेल स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पदमविभूषण मा. रतन टाटा ह्यांना डी-लिट ही पदवी देण्याची परवानगी मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता
आमदार राजन साळवी यांना जीवे मारण्याला तात्काळ पकडावे व आमदार राजन साळवी याच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी ना.उदय सामंत यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा अन्य सहकाऱ्यांकडे सोपवावीत, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे.
किरण माने यांनी केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढून टाकणे योग्य नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.
जन्म दाखल, विवाह नोंदणी, मालमत्ता कर भरणे, गणेशोत्सव परवानगी आणि तक्रारींच्या निराकरणासह पालिकेच्या ८० सुविधा प्रशासनाने 'व्हॉट्सअॅप चॅट बॉट'वर उपलब्ध करून दिल्या आहेत.
दापोली तालुक्यातील महाळुंगे अंगणवाडी येथे एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना 14 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
करोनाच्या पहिल्या लाटेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला. लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, रोजगार, आर्थिक व्यवहार हे सगळंच ठप्प झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली.
कोकणातील सूक्ष्म सिंचन संच बसविणार्या शेतकर्यांना पूरक अनुदान देण्याकरिता राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.