देशातील एकूण करोना मृत्यूपैकी ३४ टक्के महाराष्ट्रात; केंद्राने व्यक्त केली चिंता
महाराष्ट्रासह काही राज्यातील करोना परिस्थिती गंभीर होत आहे. काही राज्यात झालेल्या करोना उद्रेकाने केंद्राच्या चिंतेत भर टाकली आहे.
महाराष्ट्रासह काही राज्यातील करोना परिस्थिती गंभीर होत आहे. काही राज्यात झालेल्या करोना उद्रेकाने केंद्राच्या चिंतेत भर टाकली आहे.
राज्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होत आहे
कोरोनाच्या संकटसमयी अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने, ६.७० टक्के या सर्वात कमी व्याज दराने घरासाठी कर्ज देणारी मर्यादित काळाची…
असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यास प्राधान्य देण्यात
कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचविणे आवश्यक आहे,
राज्यात कोविड-१९ चा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा…
रत्नागिरी जिल्ह्यात आज १३२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून तो सोपवण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांकडे रवाना झाले आहेत,