रत्नागिरीचे पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित, पालकमंत्री उदय सामंतांनी साधला संवाद

रत्नागिरी : जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 42 श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उद्योग मंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ या पर्यटकांशी […]

आमदार भास्कर जाधव यांचा काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध, कठोर कारवाईची मागणी

गुहागर: काश्मीर खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना […]

रत्नागिरीतील 42 पर्यटक काश्मीरमध्ये सुखरूप, जिल्हा प्रशासनाचा संपर्क

रत्नागिरी : काश्मीरमधील पहलगाम आणि इतर ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून, सर्वजण सुखरूप आणि सुरक्षित आहेत, अशी माहिती […]

रा.भा. शिर्के प्रशालेत जागतिक पुस्तक दिन व इंग्रजी भाषा दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेत मंगळवार, २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन आणि इंग्रजी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. […]

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू, सरकार आणि विरोधक एकजुटीने प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी (दि. 21 एप्रिल 2025) केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, केंद्र सरकार […]

दापोली हर्णे येथे बिनविषारी सापाची ९० अंडी सापडली, ८० पिल्ले सुरक्षितपणे बाहेर

दापोली (हर्णे) : दापोली तालुक्यातील हर्णे येथील बाजार मोहल्ला परिसरातील रहिवासी माजीद महालदार यांनी दिनांक २७ मार्च २०२५ रोजी वाइल्ड ऍनिमल रेस्क्यू टीमला संपर्क साधून […]

दापोलीच्या खेर्डीत टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात: 2 जण गंभीर जखमी, 5 जणांना किरकोळ दुखापती

दापोली : तालुक्यातील खेर्डी येथे आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. मुंबईहून उंबर्ले येथे धार्मिक पूजेसाठी येणाऱ्या या वाहनातील प्रवाशांना […]

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा: राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय

मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या […]

यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळांनी 8 मे पर्यंत अर्ज करावेत

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना […]

सृजन कलोत्सव: दशानेमा गुजराथी युवक संघटना, दापोली आयोजित तीन दिवसीय कला शिबिर

जालगाव : दशानेमा गुजराथी युवक संघटना, दापोली यांच्या वतीने जालगाव येथे सृजन कलोत्सव या तीन दिवसीय कला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २६, […]