ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी सुचवलेले मुद्दे
ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी तातडीनं काय उपाय योजना करता येतील हे सुचवलं आहे. मदत पोहोचायला सुरुवात झाली आहे. पण मदतीचा वेग आणखी वाढला पाहिजे. आपण कल्पना न केलेली हानी…
ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी तातडीनं काय उपाय योजना करता येतील हे सुचवलं आहे. मदत पोहोचायला सुरुवात झाली आहे. पण मदतीचा वेग आणखी वाढला पाहिजे. आपण कल्पना न केलेली हानी…
टाळेबंदी मध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पुर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक/ त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या…
दिनू रणदिवे साहेब कर्तृत्वाने महान होते. उमेदीच्या काळात त्यांना भेटून काही गोष्टी शिकता आल्या हे भाग्य.पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले.
मृत्यू समयी त्यांचं वय 95 होतं.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.
जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आज याची टक्केवारी 69% आहे तर होम क्वॉरंटाईन खाली असलेल्या व इतर जिल्ह्यातून आलेल्या सुमारे 80 हजार नागरिकांचा 14 दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी संपला…
या सर्व मागण्या मान्य करण्या संदर्भात सरकारनं सकारात्मकता दाखवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी पाडले गाव चे सरपंच सौ. अक्षता हुमणे, उपसरपंच धाडवे व सर्व सदस्य यांनी भंडारवाडा, कोंडवाडी, ब्राम्हणअळी, गुहागरकरआळी, सापटआळी यांच्या वतीने 200 पॅकेटचा स्वीकार केला.
अवघ्या दोन तासाच्या कालावधीत रत्नागिरी 237 मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते.
कुलगुरू डॉ. संजय सावंत यांची विशेष मुलाखत. चक्रीवादळाचा फटका का बसला, अशी दिली माहिती.