राज्यात पुन्हा कठोर निर्बंध
करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
शिमगा उत्सवाच्या संदर्भात जिल्हाधिकारीनी दिलेल्या नियमात बदल केले असून पालखी घरी नेण्यास संदर्भात जी बंदी घातली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात आज १९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
पश्चिम महाराष्ट्र आता कोकणाच्या आणखी जवळ येणार आहे
रत्नागिरी – कोरोनाचे सावट असल्यामुळे कोकणातील शिमगोत्सवावर निर्बंध घालण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने घरोघरी पालख्या नेण्यावर बंधन घातल्यामुळे संभ्रमाचे वातावरण होते; मात्र वीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी घरोघरी नेता येईल अशी…
भारतात लवकरच भारतीय डिजिटल चलन सुरू होण्याची शक्यता आहे.याबाबत योजना आखली जात आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी जिल्ह्यात आज १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
दापोली : भोपण येथील 6 वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणी पोलीसांनी वेगवान तपासाला सुरूवात केली आहे. पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी…