Author: माय कोकण टीम

रत्नागिरी जिल्ह्यात आज रेकॉर्ड ब्रेक कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. चिंता वाढवणारी स्थिती रत्नागिरीत निर्माण झाली आहे. एक दिवसात १५५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं परिस्थिती नियंत्रण बाहेर तर जात नाहीये ना?…

महामार्गाच्या बाबतीत शिवसेना नेत्यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण व अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेना नेत्यांनी गुरूवारी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे…

दापोलीत शिकाऱ्याचीच शिकार; अपघात की घातपात? चौकशी सुरू

दापोली – तालुक्यातील साकुर्डे येथील एका तरूणाचा बंदुकीची गोळी लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे. साकुर्डे…

अखेर सरकारने आधार-पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३० जूनपर्यंत दिली मुदतवाढ

आधारकार्ड (Adhaar Card) आणि पॅनकार्ड (Pan Card) लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख सरकारकडून देण्यात आली होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी यासाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळावर आधार आणि…

दापोली जेसीआयतर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

दापोली : जेसीआय दापोली तर्फे दापोली नगरपंचायतमध्ये कार्यरत असणार्‍या सफाई कर्मचार्‍यांचा ‘सॅल्युट द सायलेंट वर्कर्स’ या अंतर्गत सन्मान करण्यात आला. कोरोना काळामध्ये कोविड योध्ये म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावुन दापोली…

…अन्यथा रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू : निलेश राणे

रत्नागिरी : बाजार समिती शेतमालाच्या गाड्या अडवून बेकायदेशीर दंड आकारणी करत आहे. हे लगेच थांबलं नाही तर रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू असा कडक इशारा, माजी खासदार व भाजपचे…

वीजबिलाची वसुली करताना सामान्यांना त्रास देऊ नका : निलेश राणे

रत्नागिरी : वीज बिल थकबाकीची वसुली करताना सामान्य माणसाना त्रास होता काम नये या भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मागणीला महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. येत्या एप्रिलपासून…

सुप्रसिद्ध वकील विनय गांधींच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची अकाली अखेर

रत्नागिरीतील सरकारी वकील व बहुआयामी व्यक्तिमत्व ऍड. विनय गांधी यांनी कोल्हापूर येथे आज अखेरचा श्वास घेतला. विनय गांधी यांच्या अकाली दुःखद निधनाच्या बातमीने धक्का बसला. विनय सुरवातीच्या काळात माझे सिनिअर…

राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

मुंबई :-कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.…

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना मुंबई दिनांक: राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू…