Author: माय कोकण टीम

मँगोमॅन प्रोफेसर डॉ. मुराद बुरोंडकर यांचं निधन

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यासाठी अतिशय धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मँगोमॅन (mango man) म्हणून ज्यांची देशभरात ख्याती आहे असे प्राध्यापक डॉ. मुराद बुरोंडकर यांचं निधन झालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण…

“भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, : उच्च न्यायालयाचा मोदी सरकारला उद्विग्न सल्ला!

देशात करोनाचं रूप दिवसेंदिवस भीषण होत असताना आरोग्य व्यवस्थेवर देखील ताण येऊ लागला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याच्या देशाच्या विविध भागातून आलेल्या तक्रारी त्याचच द्योतक आहे. या पार्श्वभूमीवर…

राशिद खानसह डेव्हिड वॉर्नर, केन विलियमसन यांनी ठेवला रोजा

मुंबई : रमजानच्या महिन्यातच यावर्षी आयपीएलचे आयोजन झाले आहे. त्यामुळे काही खेळाडू उपवास ठेवत आहेत. दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाने आपली एकता दाखवण्यासाठी लोकांसमोर एक उदाहरण ठेवले आहे. राशिद खानने आपल्या…

लग्नासाठी कडक नियम, 50 हजार पर्यंत दंडाची तरतूद

मुंबई : कोरोना काही केल्या थांबत नाहीये म्हणून शेवटचा पर्याय म्हणून महाराष्ट्र सरकारने कडक लॉकडाऊन करायचं निश्चित केलं आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत उद्या रात्री (22 एप्रिल 2021) पासून नवी…

जिल्ह्यात ६८५ तर दापोली एका दिवसात १६२ कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी : कोरोनाच्या बाबतीत जिल्ह्यात परिस्थिती फार चांगली नाहीये. (Ratnagiri corona update) काल ५०० वरून पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा २५९ आला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण आज पुन्हा एकदा ६८५चा…

दापोलीत पॉझिटिव्ह रूग्ण पळून गेल्यानं खळबळ

दापोली : अँटीजेन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच प्राथमिक आरोग्य केंद्रातून तीन जणांनी पळ काढल्याची घटना आज पिसई येथे घडली. अखेर त्यांना ताब्यात घेण्यासाठी दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी त्यांच्या काळकाईकोंड येथे…

सलग दुसऱ्या दिवशी कोरोना ५०० पार

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होत आहे. आज सगल दुसऱ्या दिवशी ५०० पेक्षा जास्त लोकांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. कोरोनाची हिच स्थिती राहिली तर परिस्थिती फार भयानक होऊ…

जिल्हा जिल्ह्याला भिकेला लावायचं आहे का?- निलेश राणे

रत्नागिरी : राज्याने दिलेल्या एसओपीनुसार महाराष्ट्रात सर्व गोष्टी सुरू असताना रत्नागिरीत असलेल्या कर्फ्यूकडे माजी खासदार निलेश राणे यांनी लक्ष वेधले आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा देण्यात आलेल्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या…

मिरजोळे एमआयडीसीत घोरपडींचा वावर

रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे औद्योगिक वसाहतीत घोरपडींचे वास्तव्य आढळून आले आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीत आढळणार्‍या घोरपडींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. असे असताना शहरी वस्तीलगत त्यातही एमआयडीसी क्षेत्रात घोरपडींचा वावर असल्याचे पाहायला…