Author: माय कोकण टीम

जिल्ह्यातील 18 पोलीसांना सरकारच्या निर्णयाचा फायदा

रत्नागिरी:- राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस कर्मचाऱ्यासाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे जिल्ह्यातील 18 पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे.…

खेड, रत्नागिरीमध्ये क्रिकेट निवड चाचणी

रत्नागिरी जिल्हा मर्यादित १४ वर्षांखालील मुलांसाठीरत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे निवड चाचणी शिबीर दोन टप्प्यांमधे आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात २०/१०/२०२१ रोजी खेड क्रिकेट ॲकॅडमी गोळीबार मैदान, खेड येथे…

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 13 कोरोना रूग्ण, 2 मृत्यू

रत्नागिरीः- शनिवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 13 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने 2 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात 24 तासात 37 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून…

दिवसभरात रत्नागिरीत 30 कोरोना रूग्ण, एकाच मृत्यू

रत्नागिरी:- शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 30 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 24 तासात 57 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले…

दापोली न. पं.च्या 2021च्या निवडणुकीत ‘माय कोकण’च्या पोलमध्ये शिवसेना आघाडीवर

दापोली नगरपंचायतीमध्ये कोण बाजी मारणार? या माय कोकणच्या पोलमध्ये शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. 2021च्या दापोली नगरपंचायतीसाठी 52 टक्के लोकांनी शिवसेनेला पसंती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 25 टक्के पसंती मिळवत…

मधमाशी चावली आणि महिलेचा जीव गेला

रत्नागिरी : आंब्याच्या बागेत काम करीत असताना मधमाशांनी चावा घेतल्याने उपचाराच्या दरम्यान नांदिवडे येथे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेल्या महिलेचे नाव सुनीता चंद्रकांत गुरव (६५)असे आहे.…

महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लोडशेडिंग; कोळशाअभावी वीज पुरवठा ठप्प

महावितरणला कोळशाच्या टंचाईमुळे वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या…

अविनाश लाड रत्नागिरी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष

रत्नागिरी : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी साखरप्याचे सुपुत्र व नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांची निवड झाली आहे. कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही नियुक्ती केली आहे. अवगनाशत्रलाड यांच्या निवडीमुळे…

एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा – नीतेश राणे यांची टीका

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेसह अन्य विरोधी पक्षांकडून मुंबईतील खड्ड्यांवरून महापालिकेवर (BMC) टीका केली जात आहे. मुंबईतील खड्डे बुजवण्याचे अनेक दावे महापालिकेकडून केले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी…

वाहतूक पोलिसांनी साळवी स्टॉप येथे वाहतूक नियंत्रण करावे

रत्नागिरी – शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या साळवी स्टॉप, नाचणे परिसरामध्ये आता भरपूर वर्दळ असते. महामार्ग आणि शहरातील विविध मार्गांचा तो चौक असून या परिसरात सध्या वाहनांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे लहान…