संचमान्यतेच्या नव्या निर्णयाविरोधात दापोलीत शिवसेनेचे आंदोलन; शिक्षण व्यवस्था कोलमडण्याची भीती
दापोली: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी जाहीर केलेल्या संचमान्यतेच्या नवीन निर्णयामुळे कोकणातील ग्रामीण शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे. या अन्यायकारक निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो शिक्षक अतिरिक्त…
