आज ६७,७५२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३६,६९,५४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.२१ एवढे झाले आहे.

आज राज्यात ६६,३५८ नवीन रुग्णांचे निदान.

राज्यात आज ८९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,६२,५४,७३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४,१०,०८५ (१६.८० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ४२,६४,९३६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,१४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात लसीकरण 1.5 कोटी पेक्षा अधिक

रत्नागिरी जिल्ह्यात 1.5 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण