रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गतील कशेडी बोगद्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. खेडकडून सुरु झालेली खोदाई पोलादपूरच्या बाजूने लवकरच पूर्ण होईल. कोरोनामुळे मार्च 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.