दापोलीतील दांपत्याने सांगितला पहलगाममधील थरारक अनुभव
रत्नागिरी : कोल्हापूरमधील २८ जणांचा पर्यटक गट केवळ दैव बलवत्तर म्हणून काश्मीर मधील दुर्घटनेतून थोडक्यात बचावला आहे. या गटात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील शिवप्रसाद चौगुले आणि त्यांच्या पत्नी प्रियांका चौगुले…