हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जातीय सलोखा राखणाऱ्या राजाची प्रेरणा शिवसृष्टीतून मिळेल -उपमुख्यमंत्री अजित पवार
रत्नागिरी – राजा कसा असावा, सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता, जातीय सलोखा कसा राखत होता. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्व घटकांना घेऊन कशा पध्दतीने पुढे जात होता, याचे…