मुंबई-गोवा महामार्ग रत्नागिरी जिल्ह्यात वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा
रत्नागिरी : कोकणातून जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेले या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आजही पूर्ण होण्याचे नाव घेत नाही.…