वराडकर-बेलोसे महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

पारंपरिक शिक्षणाकडून कौशल्याधारित शिक्षणाकडे वराडकर कॉलेजची वाटचाल! दापोली: विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत रोजगारक्षम बनविण्यासाठी वराडकर-बेलोसे महाविद्यालयात ‘महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या […]

मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण मोहिमेविरोधात अधिकाऱ्यांना समन्स

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाने मिरकरवाडा मंदरावरील अतिक्रमणाविरोधात काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. या कारवाईला आक्षेप घेत पोकोबा यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दिवाणी न्यायाधीश […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आगवे जोशीगावात भगदाड

लांजा : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांचे संघटना बांधणीचे काम जोरदार सुरू आहे. लांजा तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गटातील आगवे येथील […]

दापोलीतील उंबर्ले विद्यालयात लाठी-काठी प्रशिक्षण

दापोली : शिक्षण संस्था म.ल.करमरकर भागशाळा उंबर्ले विद्यालयात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर यांच्या सहकार्याने दर शनिवारी विद्यार्थ्यांना लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. […]

दापोलीत घरगुती हिंसाचार प्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

दापोली : विवाहितेचा छळ, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुदस्सर शाबुद्दीन चिपळुणकर (पती, २१), शहाबुद्दीन […]

खा. नारायण राणे, नीलम राणे यांनी घेतले रत्नागिरीच्या महागणपतीचे दर्शन

रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने खा. राणे यांच्या हस्ते दोन शालेय विद्यार्थिनींना सायकल प्रदान रत्नागिरी : रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील महागणपतीला माजी […]

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी

ना. उदय सामंत यांनी केलं 4 डायलिसीस मशीनचं लोकार्पण रत्नागिरी : अंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्राप्त 4 डायलिसीस मशीनचे शासकीय […]

मंडणगडमध्ये बिबट्याची दहशत

पलवणीत सहा गुरांवर हल्ला; दोन वासरांचा मृत्यू मंडणगड : पालवणी धनगरवाडी येथे ३१ जानेवारी रोजी ग्रामस्थ विठ्ठल हिरवे यांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने सहा गुरांवर हल्ला […]

कार्यालयात येणाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे – ना. योगेश कदम

योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा आपुलकीने पुढाकार हवा रत्नागिरी : मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवस कृती आराखडा हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. सर्व विभागांनी तो गांभीर्याने घ्यावा. विभागअंतर्गत […]

स्मार्ट मीटरची होळी करुन करणार आंदोलन : विनायक राऊत

रत्नागिरी:- स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात केली आहे. रत्नागिरीत आम्ही हे स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर बसवायला दिले नव्हते. मात्र जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हे मीटर बसवायला सुरुवात […]