Month: April 2022

अनंत गीतेंच्या तेलीगल्ली ते नवी दिल्ली पुस्तकाचं प्रकाशन

मुंबई : समाज धारणेचा विचार, माणुसकीचा विचार, उदात्त संस्कार आणि दिव्यशक्तीचा आधार.. या साऱ्यातून आज आपण सर्वसामान्यांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाला आहात. याचमुळे, समाजकारण नि राजकारणातले आपण मानदंड ठरला आहात, असे…

रत्नागिरी शहरात आता हेल्मेटसक्ती नाही

रत्नागिरी : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आदेश काढून रत्नागिरी शहरवासियांना हेल्मेटसक्तीच्या जाचातून सुटका केली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला…

रत्नागिरी शहरात हेल्मेटसक्ती जाणार!

रत्नागिरी : पुणे येथे ज्याप्रमाणे हेल्मेट सक्ती न करता त्याच्या वापराबाबत प्रबोधन केले जात आहे, त्याच धर्तीवर रत्नागिरी शहरात कार्यवाही अधिकाऱ्यांनी करावी असे स्पष्ट आदेश राज्याचे उच्च व तंत्र मंत्री…