राज्यात लशीच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक -उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात मात्र लशीच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केली.
एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात मात्र लशीच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केली.
कोरोनाच्या (Corona) ओमीक्रॉन (Omicron) व्हेरियंट या नवीन प्रकाराने जगभरात खळबळ माजवली आहे.
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट संदेश जारी केला आहे. या संदेशानुसार बँकेच्या काही सेवा सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. या संदर्भात बँकेने आपल्या सोशल…
दापोली येथील वयोवृध्द महिलांच्या तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात रत्नागिरी पोलीसांना यश
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीदिनानिमित्त संवादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.
प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा चालू करण्याचा निर्णय पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याशी चर्चा करुन २६ जानेवारीला घेण्यात येणार आहे.
दापोली तालुक्यातील कोळथरे ब्राह्मणवाडी येथे बंद घर फोडून 6 लाख 5 हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडलीआहे.
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप पाच मुख्यमंत्र्याच्या यादीत स्थान मिळवले आहे.