रत्नागिरीत कुत्र्यांचे निर्बिजीकरण ठरले कुचकामी
रत्नागिरी:- शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण (नसबंदी) कुचकामी ठरत आहे. पालिकेने यावर आतापर्यंत सुमारे ५० लाख रुपये खर्च केले आहेत. तरी भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. शासनाने याबाबत योग्य…