विधानसभेचे माजी निवृत्त प्रधान सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर शेट्ये यांचे दुःखद निधन

रत्नागिरीचे सुपुत्र व विधानसभेचे माजी प्रधान सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये यांचे आज दुपारी मुंबई येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ८९ वर्षांचे […]

जाणून घ्या कोण आहेत दापोलीचे नवे पोलीस निरीक्षक

रत्नागिरी – जिल्ह्यातील दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. दापोलीमध्ये नितीन ढेरे यांची बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी […]

दापोलीत तेलाचा डबा, गॅस सिलेंडर चोरीला, अज्ञात विरोधात गुन्हा दाखल

दापोली तालुक्यातील शिवनारी गावातील सुतारवाडीमध्ये चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने गॅस सिलेंडर, तेलाचा डबा, इस्त्री आणि टीव्हीवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांचं आज देशातील कोट्यवधी असंघटीत कामगारांना मोठे गिफ्ट.

मोदी सरकारने कामगारांच्या हितासाठी ई-श्रम पोर्टल (shram Portal) बनविले आहे. याचे आज लाँचिंग करण्यात आले. यानंतर कामगार वर्ग आपली नोंदणी या पोर्टलवर करू शकणार आहेत. (What is E-Shram Portal, How to Register on E-Shram Portal, know everything)

भुमी अभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा तोडला

दापोली शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या लगत असणाऱ्या भुमिअभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा मार्च महिन्या पासून 16 हजार रु. विज बिल थकल्याने आज महावितरणने गुरुवारी सकाळीच खंडित केला. यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून व खेडेगावातून आलेल्या नागरिकांची व ग्रामस्थांची नकाशे न उपलब्ध झाल्याने मोठी गैरसोय पाहायला मिळाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अनिल परब आणि सामनाच्या संपादकांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

रत्नागिरी पोलिस निरीक्षकांकडे दिली तक्रार रत्नागिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अनिल परब आणि सामना संपादक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणी भारतीय जनता युवा मोर्चा […]

माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी; राणेंच्या आरोपाला दिले ना. एकनाथ शिंदे यांनी उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी मोफत ‘मोदी’ एक्स्प्रेस

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्यांसाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ही घोषणा केली आहे.