Month: June 2021

राज्यातील सात ते आठ जिल्ह्यात काळजी वाटावी अशी परिस्थिती -टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक

राज्यातील सात ते आठ जिल्ह्यात काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे, असं राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी म्हटलं आहे.

माजी नगरसेवक शेहनाज काझी यांचं निधन

दापोली : समाजसेविका आणि दापोली नगरपंचायतीच्या माजी नगरसेवक शेहनाज शरीफ काजी यांचा कर्करोगाशी असलेला लढा अखेर संपुष्टात आला. दापोलीतील आपल्या राहत्या घरी मध्यरात्री 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी…

मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईत बाईक रॅली, भाजपा नेत्यांचाही सहभाग

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मुंबईत या मागणीसाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं.

RBI चा आमदार, खासदारांना नागरी बँकांचे संचालक होण्यास प्रतिबंध; शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालक होण्यास आमदार, खासदारांना प्रतिबंध घातला आहे.

“१५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न ; लवकरच निर्णय जाहीर होणार”

राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. ही बाब लक्षात घेऊन, आम्ही १५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.” अशी माहिती राज्याचे…

मुंबईच्या नसरी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने ‘TP100’ म्हणजेच ‘टोटल प्रोटेक्शन मास्क’ची निर्मिती केली

मुंबईच्या नसरी मोनजी स्कुल ऑफ सायन्सने 'TP100' म्हणजेच 'टोटल प्रोटेक्शन मास्क'ची निर्मिती केली आहे.

नवशी फाटा येथे दागिने चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र तयार

दापोली तालुक्यात नवशी फाटा येथे महिलेच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र दापोली पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे.

आंबेत पूल वाहतूकीसाठी खुला

गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आंबेत- म्हाप्रळ पूल आज दिनांक २७ जून २०२१ रोजी राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला

रत्नागिरी “एज्युकेशन हब” म्हणून विकसित होईल- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र मध्ये एज्युकेशनल हब असेल असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.