कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पूर्ण होताच त्याचा संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु. यात कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे…