Month: April 2021

दोन दिवसात मागण्या मान्य नाही तर उपोषण करणारच – बंटी वणजू

रत्नागिरी : निर्भीड व्यापारी महासंघ आणि देवरुख व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन लॉकडाऊन शिथिल करावा ही मागणी केली. प्रशासनानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देतानाच सर्व प्रकारच्या…

अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पोलीस दलातील कर्मचारी सचिन कुबल यांचे निधन

रत्नागिरी पावस मार्गावर कुर्ली फाटा येथे अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने रत्नागिरी पोलीस दलातील कर्मचारी सचिन कुबल हे गंभीर जखमी होते

… तर आमरण उपोषण करणार – बंटी वणजू

रत्नागिरी : संपूर्ण लॉकडाऊन लावून आमच्यावर आमरण उपोषणाची वेळ आणू नका असा इशारा रत्नागिरी जिल्हा निर्भिड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र उर्फ बंटी वणजू यांनी प्रशासनाला दिला आहे. लॉकडाउन करायचाच असेल…

दापोली व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोधच

दापोलीमध्ये व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शवला आहे. त्यांनी प्रांताधिकारी शरद पवार आणि मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना निवेदन देऊन दुकानं सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन देऊन आपल्या मागण्या…

सात दिवस निर्बंध पाळून सहकार्य करा – ना. उदय सामंत

रत्नागिरी : शिथिलता दिल्यामुळेच नागरिकांनी नियम धाब्यावर बसवले. आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचे निर्बंध…

रत्नागिरी जिल्ह्यात आज १३८ नवे कोरोनाबाधित; दोन रूग्णांचा मृत्यू चिपळूण, गुहागर ,रत्नागिरी तालुक्यात रुग्ण वाढले

रत्नागिरी जिल्ह्यात आज १३८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे

देशातील एकूण करोना मृत्यूपैकी ३४ टक्के महाराष्ट्रात; केंद्राने व्यक्त केली चिंता

महाराष्ट्रासह काही राज्यातील करोना परिस्थिती गंभीर होत आहे. काही राज्यात झालेल्या करोना उद्रेकाने केंद्राच्या चिंतेत भर टाकली आहे.

नागरिकांना आरोग्य व संचारबंदी विषयी मार्गदर्शनाकरीता नियंत्रण कक्ष कार्यान्वित

राज्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होत आहे

खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेतल्यास गुन्हा दाखल होणार -आरोग्य मंत्री राजेश टोपे

कोरोनाच्या संकटसमयी अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.

गृह कर्ज महागले; स्टेट बँकेने व्याजाचे दर वाढवून ६.९५ टक्क्यांवर

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने, ६.७० टक्के या सर्वात कमी व्याज दराने घरासाठी कर्ज देणारी मर्यादित काळाची योजना ३१ मार्चअखेर मागे घेतली आहे