journalism

पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपलं

दिनू रणदिवे साहेब कर्तृत्वाने महान होते. उमेदीच्या काळात त्यांना भेटून काही गोष्टी शिकता आल्या हे भाग्य.पत्रकारितेतील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरपले.